|
Skip Navigation Links
Home
>
GK Post
Home
Hindi GK
UPSC GK
State GK
South India
Tamil
Telugu
Kannada
Malayalam
West India
Marathi
Gujarati
MP GK
Chhattisgarh
North India
RPSC
Haryana
UP GK
Uttarakhand
Himachal
Delhi
East India
Bihar
Jharkhand
Educational Quiz
College Quiz
A-O Level
Medical
Medical-PG
Engineering
GATE
MBA-BBA
Aptitude
IT Eng.
International
USA
UK
MCQ GK
Exam Quiz
old Exams
जीवनी
नौकरी
विशेष
search
Article
हुतात्मा चौक, मुंबई | हुतात्मा चौकाचा इतिहास
13 Mar, 2015
Admin
हुतात्मा चौक “Martyrs’ Square” हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा इत्यादी स्मृतिशिल्पे या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. इ.स. १६६८-१७१६ या कालखंडात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेटांवर एक किल्ला बांधून पूर्ण केला.
हुतात्मा चौकाचा इतिहास: इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.
Reading Corner ( Ctrl + Mouse Click)
ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
‘कामकाजी महिलाओं के लिए प्रत्यावास’ योजना किसके द्वारा संचालित की जाती है ?
भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था ?
लॉर्ड डलहौजी ने अपनी ‘लैप्स’ नीति का प्रयोग करते हुए किस राज्य का विलयन नहीं किया था ?
भारतीय संविधान ने किस देश के संविधान से राज्य के नीर्ति.निर्देशन सिध्दांत ग्रहण किए हैं ?
विश्व के सबसे ऊंचे रेल पुल का जम्मू.कश्मीर में निर्माण हो रहा है। यह पुल किस नदी पर होगा ?
उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
भील पुरुष अपने बालों को ढकने के लिए सिर पर जो पहनते हैं, उसे क्या कहते हैं ?
भारत के किस एक राज्य में कुल भूक्षेत्र का अधिकतम वन क्षेत्र है ?
लहसुन की विशिष्ट गंध निम्नलिखित में से किस एक के कारण है ?
‘लेडी विद द लैम्प’ किसे उपनाम दिया गया है ?
किस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है ?
राज्य सभा के सदस्यों का चुनाव कितनी अवधि के लिए किया जाता है ?
जिप्सीयों का मूल निवास स्थान कहां था ?
मधुमेह से पीडि़त व्यक्ति की क्या जरूरत होती है ?
ग्रामीण क्षेत्रों में शासन प्रबन्ध एवं विकास हेतु किस संस्था का गठन किया गया है ?
किस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं ?
1857 ई. के विद्रोह के समय भारत का गवर्नर.जनरल कौन था ?
श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
किस अधिनियम को ‘काला कानून’ की संज्ञा दी गई थी ?
भारत में साइमन कमीशन के बहिष्कार का मुख्य कारण क्या था ?
प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
उत्तर प्रदेश के किस आर्थिक क्षेत्र का जन घनत्व सर्वाधिक है ?
भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
चर्चित किताब ‘हेमलेट’ किसके द्वारा लिखी गई थी ?
राष्ट्रपति राज्यसभा के लिए उन व्यक्तियों में से, जो कला, साहित्य, सामाजिक सेवा आदि के क्षेत्र में ख्यातिप्राप्त हैं, कितने व्यक्तियों का नामन कर सकते हैं ?
‘इंकलाब जिंदाबाद’ का नारा किसने दिया था ?
किस नदी को ‘दक्षिण गंगा’ कहा जाता है ?
1866 में दादाभाई नौरोजी द्वारा किस शहर में ईस्ट इंडिया एसोसिएशन की स्थापना की गई थी ?
वर्ष 2013 को किस राज्य में ‘युवा एवं कौशल विकास वर्ष’ घोषित किया गया है ?
नीला थोथा का रासायनिक सूत्र क्या है ?
जूलियस सीजर की हत्या कब हुई थी ?
संविधान के कौन-से अनुच्छेद के अधीन भारत के राष्ट्रपति पर महाभियोग चलाया जा सकता है ?
‘निशात बाग’ भारत के किस राज्य में है ?
नैमिषारण्य कहाँ स्थित है ?
Managed Services By:
www.upscgk.com
Home
About us
Services
Terms
Team
Sitemap
Contact